ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी शासकीय वसतिगृह योजना

स्थलांतरित ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींसाठी संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजना सुरु करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता…

ऊस गाळप संपल्याशिवाय साखर कारखाने बंद होणार नाहीत

राज्यात यावर्षी उसाचे क्षेत्र वाढलेले आहे. साखर कारखान्यांकडे नोंदणी केलेला तसेच नोंदणी न झालेला आणि गाळपास…

ऊस पिकातील पाचटाचे व्यवस्थापन

ऊस पिकाच्या भरघोस वाढीसाठी, अधिक उत्पादन निधण्यासाठी आपण सध्याच्या परिस्थितीला खुप मोठ्या प्रमाणात रासानिक खतांचा वापर…

श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्यास उत्पादन बंद ठेवण्याचे आदेश

सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प कार्यकारी व्यवस्थापन व देखभाल यंत्रणा समाधानकारक नसल्याने श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्यास…

साखर कारखान्यांच्या विक्रीत २५ हजार कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप

राज्यातील सहकारी साखर कारखान्यांच्या विक्रीत २५ हजार कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा हजारे यांचा आरोप आहे. याची…

साखर उत्पादनाबरोबरच सह उत्पादनांकडे विशेष लक्ष द्यावे

पुणे : राज्यातील साखर कारखान्यांनी साखर उत्पादनाबरोबरच सह उत्पादनांच्या निर्मितीकडे लक्ष देणे आवश्यक आहे. इथेनॉल, सहवीज निर्मिती,…

शेतकऱ्यांकडून ऊस तोडणीसाठी पैशांची मागणी करणाऱ्यांवर होणार कारवाई

मुंबई, : ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून ऊस तोडणीकरिता पैशांची मागणी करून आर्थिक पिळवणूक होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधितांवर कारवाई करावी, असे आदेश सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिले आहे.

‘ई-ऊसतोड कल्याण’ ॲपचे लोकार्पण; गणेश मस्के पहिले नोंदणीकृत कामगार

ऊसतोड कामगार नोंदणी व ओळखपत्र देण्याची डिजिटल यंत्रणा प्रायोगिक तत्वावर बीड जिल्ह्यात कार्यान्वित, लवकरच हा प्रयोग राज्यात…

साखर कारखान्यांच्या अल्पमुदत कर्जास शासनाची थकहमी

  गाळप हंगामाकरिता साखर कारखान्यांच्या अल्पमुदत कर्जास शासनाची थकहमी देण्याचा निर्णय गाळप हंगाम 2021-22 करीता राज्यातील दोन…

शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम तातडीने देण्याचे निर्देश

मुंबई, ता. १३ : साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांची एफआरपीची ( FRP) रक्कम तातडीने द्यावी असा निर्णय मुख्यमंत्री…

राज्यात १५ ऑक्टोबरपासून ऊसाचा गाळप हंगाम

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत निर्णय मुंबई दि. १३ : राज्यात २०२१-२२ साठी ऊसाचा गाळप…

Video : सेंद्रिय कर्ब व्यवस्थापनासाठी ऊस शेती यांत्रिकीकरण

सेंद्रिय कर्ब व्यवस्थापनासाठी ऊस शेती यांत्रिकीकरण (सौजन्य : महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

ऊस आणि धान्यापासून उत्पादित इथेनॉलच्या वापरास सरकारकडून प्रोत्साहन

भारत सरकार, तेल विपणन कंपन्यांच्या (ओएमसी)  माध्यमातून इथेनॉल ब्लेंडेड पेट्रोल प्रोग्रॅम (ईबीपी) उपक्रम राबवित आहे, ज्यामध्ये इथेनॉल मिश्रित…

नवीन तंत्रज्ञानाचा वापर करत एकरी ऊस उत्पादन वाढवा

शेतीकडे व्यवसाय म्हणून पाहिले तर नवीन रोजगाराबरोबर उत्पादकता वाढण्यासाठी मोठी मदत होईल. याकरिता सर्व शेतकऱ्यांनी कमी…

ऊस लागवडीची सुधारित पद्धत

यांत्रिकीकरण व आधुनिक ठिबक सिंचन पद्धतीसाठी ही पद्धत उपयुक्त आहे. बेणे प्रकारानुसार डोळा पद्धतीचाही अवलंब करता…

ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी सुमारे 3,500 कोटी अर्थसहाय्याला मंजुरी

ही मदत थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल या निर्णयाचा फायदा पाच कोटी ऊस उत्पादक शेतकरी आणि…

शेतकऱ्यांना ऊसाचा मोबदला अधिकाधिक कसा मिळेल यासाठी कटिबद्ध

पालकमंत्री अशोक चव्हाण नांदेड (जिमाका) –  मागील 24 वर्षे भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याने इथल्या शेती…

020-21 च्या साखर हंगामासाठी एफआरपीला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहारविषयक समितीने 2020-21 च्या साखर हंगामासाठी( ऑक्टोबर- सप्टेंबर)…

गाळप हंगाम २०२०-२१ संदर्भात आढावा बैठक संपन्न

मुंबई, दि.9  : गाळप हंगाम सन २०२०-२१ मध्ये होणारे संभाव्य मोठ्या प्रमाणावरील गाळप हंगामात सुरू होणारे…

ऊसकर्त्याच्या तोंडात ‘साखर’ पडो!

ऊस आणि साखर कारखाने यांचा महाराष्ट्राच्या राजकारणात, अर्थकारणात आणि समाजकारणात मोलाचा वाटा आहे. सध्या राज्यातील ऊसदराचा…