नैसर्गिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना भारत सरकार अनुदान देईल: केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान

केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले की, नैसर्गिक शेतीमुळे उत्पादन कमी होईल, हा लोकांचा भ्रम आहे.…

पीक उत्पादन वाढवायचे? मग मधमाशा करतील मदत

कृषी उत्पादनात वाढ करण्यासाठी नैसर्गिक परागीभवन करणाऱ्या सजीवांचे संरक्षण, मधमाश्‍यांचे संगोपन करून त्यांच्या शास्त्रीय पालनास प्रोत्साहन…

खते, बियाणे, औषधे परवाना नूतनीकरणाच्या प्रलंबित प्रकरणांचा निपटारा आठवडाभरात करावा

कृषीमंत्री दादाजी भुसे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश मुंबई, दि. १३ : खते, बियाणे, औषधे यांचे परवाना नूतनीकरण व…

राष्ट्रीय जल पुरस्कारात महाराष्ट्राची सरशी

राज्याला एकूण ६ पुरस्कार; जलसंपत्ती नियमनात महाराष्ट्र दुसऱ्यांदा अव्वल नवी दिल्ली, दि. १२ : जलसंधारण क्षेत्रामध्ये महाराष्ट्राने चमकदार…

जिल्हा परिषदेच्या विशेष शाळांमधील दिव्यांग विद्यार्थ्यांची पंखाविना भरारी

तयार होत आहेत आकर्षक आकाश कंदील, पणत्या, उटणे, मेणपणत्यांसह भेटवस्तू कोल्हापूर येथील जिल्हा परिषदेच्या मान्यताप्राप्त दिव्यांग,…

नुकसान भरपाईपासून कोणताही शेतकरी वंचित राहणार नाही

महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार रत्नागिरी दि. 31: नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसान भरपाईपासून कोणताही शेतकरी वंचित राहणार…

कांदा साठवणूक क्षमता १५०० मे.टन एवढी वाढवून द्या

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याकडे पत्राद्वारे मागणी मुंबई दिनांक 31: कृषि उत्पन्न…

धान्य खरेदीतील गैरव्यवहारांना बसणार आळा

ऑनलाइन ७/१२ व ८अ बाबत सामंजस्य कराराचे अन्न, नागरी पुरवठा आणि महसूल विभागामध्ये आदान प्रदान मुंबई,दि.…

खोडवा उसाचे व्यवस्थापन

ऊस हे महराष्ट्रातील एक महत्वाचे नगदी पिक आहे. या पिकामुळे महाराष्ट्राची आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक प्रगती…

सिंचनापूर्वी करा पाणी परीक्षण

खडकाचा प्रकार, निचऱ्याचा अभाव, पाण्याचा बाष्पीभवनाचा वेग, रासायनिक खते व कीडनाशके यांचा वाढता वापर आदी कारणांमुळे…

ऊस उत्पादकाचे होणार भले; इथेनॉल खरेदी दरात केंद्राकडून वाढ

इथेनॉल ब्लेंडेड पेट्रोल प्रोग्राम अंतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्यांद्वारे इथेनॉल खरेदी करण्याच्या यंत्रणेस केंद्रीय मंत्रिमंडळाची…

यंदा एसटीची दिवाळी सणातील हंगामी दरवाढ रद्द ..!

मंत्री, ॲड. अनिल परब यांची माहिती मुंबई 29:- दरवर्षी प्रमाणे दिवाळी सुट्टीच्या कालावधीत केली जाणारी हंगामी…

शिवभोजन थाळी आता पाच रुपयांत, तर प्रशासकांचा कालावधी वाढविला

शिवभोजन थाळीचा दर पुढील सहा महिन्यांसाठी 5 रुपये शिवभोजन थाळीचा दर 31 मार्च 2021 पर्यंत 5 रुपये…

शासन शेतकऱ्यांकडून परत घेतेय पीएम सन्मान योजनेचे पैसे, कारण..

कमी उत्पन्न असलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने पीएम किसान सन्मान योजना सुरू केले. या…

कृषी हवामान सल्ला; २८ ऑक्टो. ते १ नोव्हेंबर २०२०

हवामान अंदाज व कृषि सल्ला, ग्रामीण कृषि मौसम सेवा, वनामकृवि, परभणी  

विदर्भातील पहिल्या अ‍ॅग्रीकल्चर मॉलला शुभारंभ

कृषी केंद्र डॉट कॉमची फ्रॅँचायझी आता अमरावतीत विदर्भातील पहिल्या अ‍ॅग्रीकल्चर मॉलचे उदघाटन राज्याच्या महिला आणि बालविकास…

देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णसंख्येत सातत्याने घट

प्रति दशलक्ष रुग्णसंख्या आणि मृत्यूदर कमी असलेल्या तसेच मोठ्या प्रमाणावर चाचण्या करणाऱ्या देशांमध्ये भारताचे स्थान कायम…

शेतकर्‍यांसाठी 27,500 मे.टन खताची आयात

फर्टिलायझर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लिमिटेड (एफएसीटी) द्वारा आयात केलेल्या मूरिएट ऑफ पोटॅश खताची वाहतूक करणारे तिसरे…

मराठा आरक्षणासंदर्भात तातडीने घटनापीठ स्थापन करा

राज्य सरकारची सरन्यायाधीशांना दुसऱ्यांदा विनंती मुंबई, दि.२८ : मराठा आरक्षणासंदर्भात तातडीने घटनापीठाची स्थापना करून मराठा आरक्षणावरील अंतरिम आदेशाची…

दिवाळी सुट्टीमध्ये एसटीच्या दररोज १ हजार जादा फेऱ्या

मंत्री,ॲड. अनिल परब यांची माहिती मुंबई, 28,  दिवाळी सणानिमित्त  प्रवासी गर्दीत वाढ होणे अपेक्षित आहे. त्यानुसार…