कोरोना महामारीच्या काळात 80 कोटींपेक्षा अधिक लोकांना मोफत अन्नधान्य

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना सुरु झाल्यापासून लाभार्थ्यांना आधीपेक्षा जवळपास दुप्पट अन्नधान्याचा लाभ-पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदी…

महाराष्ट्रातील 7 कोटी लोकांना मिळाले मोफत धान्य

मे-जून 2021 दरम्यान कोविड 19 च्या दुसर्‍या लाटेच्या काळात पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेचा लाभ  (पीएमजीकेवाय) महाराष्ट्रातील जवळपास 7 कोटी आणि गोव्यातील 5.32 लाख…