हायटेक शेती: स्मार्ट फलोत्पादन तंत्रज्ञानामुळे भाजीपाल्याच्या बागेत बंपर उत्पन्न मिळेल, जाणून घ्या कसे?

स्मार्ट फलोत्पादन तंत्रज्ञानाद्वारे भाजीपाला आणि फळबागांमध्ये भरघोस उत्पन्न आणि अनेक फायदे मिळू शकतात. या तंत्रज्ञानामुळे उत्पादन…

गोसंवर्धनामुळे शेती बनली समृद्ध!

आज-काल रासायनिक खतांच्या अतिरेकी वापरामुळे जमिनीचे आरोग्य बिघडत आहे. त्यामुळे जमिनीची उत्पादन क्षमता घटत आहे. अशा…

‘कोरोना’संकट काळातही कृषी क्षेत्राने राज्याची अर्थव्यवस्था सावरली

पुणे, दि. 16 : गेल्या दीड वर्षापासून कोरोनाने सगळे जग ठप्प झाले आहे. आपल्या शेतकरी बांधवांनी…

केंद्र सरकार शेतकर्‍यांना बियाण्याचे उच्च उत्पादन देणाऱ्या वाणाचे वाटप करणार

खाद्य तेलांमध्ये आत्मनिर्भरता साध्य करण्यासाठी केंद्र सरकारने खरीप धोरण 2021 तयार केले तेलबियांच्या उत्पादनात आत्मनिर्भर होण्यासाठी…

डीएपी खतांवरील अनुदानात 140% वाढ

शेतकऱ्यांना डीएपीच्या प्रत्येक पिशवीसाठी 500 रुपयांऐवजी 1200 रुपये अनुदान मिळणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली खत…

तोक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुमारे ५ कोटी ७७ लक्ष रुपयांचे नुकसान

सिंधुदुर्गनगरी, दि. 17 – तोक्ते चक्रीवादळामुळे ( cyclone tauktae) जिल्ह्यात सुमारे 5 कोटी 77 लक्ष 45…

शेतकऱ्यांनी जोडधंदा म्हणून शेळी पालन करावे

शेतकऱ्यांनी शेतीला जोडधंदा म्हणून शेळी पालन करुन उत्पन्नात वाढ करावी, असे आवाहन  राज्याच्या महिला व बालविकास मंत्री…

पशुपालक हा महाराष्ट्राचा आद्य वसाहतकार

सातवाहनांनी केली पायाभरणी – प्रसिद्ध विचारवंत संजय सोनवणी नवी दिल्ली दि. ५ : उत्खननातील पुराव्यांनुसार पशुपालक हे महाराष्ट्राचे आद्य…

शेतकरी धर्माची पताका शिवाजी महाराजांनी रोवली

महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेत ‘कुळवाडी भूषण छत्रपती शिवराय’ या विषयावर व्याख्यान नवी दिल्ली, दि. ३ : शेती हा…

उत्तम धोरणांची साथ शेतीला हवी

उत्तम शासकीय धोरणांची व चांगल्या योजनांची साथ सलग ५ वर्ष शेतीला मिळाली तर १ हजार वर्ष…

महाराष्ट्रातील सामाजिक स्थित्यंतरात जमीन कायद्यांचे मोलाचे योगदान

महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेत ‘महाराष्ट्रातील जमीनविषयक कायदे’ या विषयावर संवाद ‘कसेल त्याची जमीन’ हे तत्व घेऊन आलेला…

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठीचे असे आहेत प्रयत्न

केंद्र सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी विविध विकासात्मक कार्यक्रम, योजना, सुधारणा आणि धोरणे राबवली आहेत, ज्यात शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यावर…

अधिक फायद्यासाठी पीक पध्दतीमध्ये बदल आवश्यक

वनामकृविच्‍या वतीने मौजे आडगाव (ता. पालम जि. परभणी) येथे शेतकरी मेळावा संपन्‍न   शेतकऱ्यांच्या शेतमालाचे उत्पादन व आर्थिक उत्पन्न वाढीच्या दृष्टीने विद्यापीठाने विकसित केलेल्या विविध पीक पध्दती,…

पांदण रस्त्यांवरील चिखल – मातीचा त्रास संपणार

अमरावती जिल्हातील अचलपूर विधानसभा मतदारसंघातील पांदण रस्ते आता कात टाकणार आहेत. राज्याच्या नियोजन विभागाने पांदण रस्त्यांच्या…

शेतीला मिळाली जोडधंद्याची साथ

मी दिनेश पोपट सुर्यवंशी, भाजी स्टॉल धारक, मुंगसे, ता.मालेगाव, जिल्हा नाशिक. माझी स्वत:ची ॲपे रिक्षा आहे.…

आर्थिक समृध्‍दीकरिता शेतीच्‍या सात बारावर महिलांचे नाव पाहिजे

वनामकृवि तर्फे आयोजित ऑनलाईन महिला मेळाव्‍यात प्रतिपादन क्रांतीज्‍योती सावित्रीबाई फुले यांच्‍या कार्यामुळेच महिला शिक्षणाचे अखंड कार्य चालु आहे.…

video : राज्यातील रिसोर्स बँकेतील प्रयोगशील शेतकऱ्यांचे अनुभव; नक्की पहा

उत्तम प्रकारे शेती करून समाजापुढे आदर्श ठेवलेल्या शेतकऱ्यांना कृषी विस्तार कार्यामध्ये सहभागी करून घेण्यासाठी ५००० शेतकऱ्यांची…

‘डिजिटल ८ अ‘ सुविधेचा ऑनलाईन शुभारंभ

मुंबई दि.१: महसूल दिनाच्या पार्श्वभूमीवर महसूल विभागामार्फत आजपासून ‘डिजिटल ८ अ‘ ऑनलाईन सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध करून…

Video : कोरोना काळात शेतात अशी घ्या काळजी

सौजन्य – कृषि तथा शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार  

अखिल भारतीय कृषी वाहतूक कॉल सेंटर नंबर्स

लॉकडाऊन सुरु असतांना, नाशवंत कृषी उत्पादनांच्या आंतरराज्यीय वाहतुकीत काही अडथळे किंवा समस्या आल्यास, त्या सोडवण्यासाठी 18001804200…