वीज कंपन्यांचे खासगीकरण होऊ देणार नाही

राज्य वीज मंडळाच्या कुठल्याही कंपनीचे खासगीकरण होऊ देणार नाही. वीज कर्मचाऱ्यांच्या सर्व मागण्यांविषयी उद्या मंगळवारी दुपारी…

चक्राकार वीज पुरवठ्यामुळे शेतीचे नुकसान नाही

जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील हसनाबाद फिडरवर तांत्रिक बिघाड निर्माण झाल्यानंतर चक्राकार पद्धतीने प्रत्येकी चार तास कृषीपंपांना…

वीजपुरवठा खंडित ग्राहकांसाठी महावितरणची विलासराव देशमुख अभय योजना

३२ लाख ग्राहकांकडे ९ हजार कोटींची थकबाकी; सहभाग घेतल्यास १ हजार ४४५ कोटीची सवलत महावितरणची आर्थिक…

ग्राम ज्योती योजनेअंतर्गत दारिद्रयरेषेखालील कुटुंबांना 1,27,68,620 वीज जोडण्या

योजनेंतर्गत 2014-15 ते 28.04.2018 पर्यंत वस्ती असलेल्या परंतु वीज नसलेल्या 18,374 गावांचे विद्युतीकरण करण्यात आले भारत…

कृषी वीजबिलांसाठी ५० टक्के माफीची संधी येत्या मार्चपर्यंतच

कृषिपंप वीजबिलांच्या थकबाकीमुक्तीसाठी थकीत रकमेत सुमारे ६६ टक्के सवलत मिळविण्याच्या संधीचा लाभ घेण्यासाठी आता केवळ तीन…

राज्यासह देशातील भारनियमनाचे संकट टळणार ?

वीज निर्मिती प्रकल्पांना केल्या जाणाऱ्या कोळशाच्या पुरवठ्यात सातत्याने वाढ 26 ऑक्टोबर 2021 रोजी वीज निर्मिती प्रकल्पांकडे…

भारनियमन केले जाणार नाही; वीज उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू

 – ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, ग्राहकांना वीज वापरात काटकसरीचे आवाहन मुंबई, दि. १२ : कोळसा टंचाईमुळे राज्यातील वीज…

ऐन पावसाळ्यात कोळसाटंचाईने वीज निर्मिती अडचणीत

वेकोलीकडून कोळसा मिळत नसल्याने गंभीर स्थिती मुंबई : पावसाळ्यामुळे ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये महाजेनकोच्या वीज निर्मिती केंद्रामध्ये…

ग्रामीण भागातील उद्योगांना प्राधान्याने वीज देण्याचे नियोजन

भंडारा, दि.28: शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. महाविकास आघाडी शासनाकडून जगाच्या पोशिंद्याकडे दुर्लक्ष होणार नाही याची…

डोंग्यातून रोहित्र वाहून वीज पुरवठा पूर्ववत

महावितरण कर्मचाऱ्यांचे उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केले कौतूक मुंबई- चंद्रपूर परिमंडळातील बल्लारशा विभाग अंतर्गत पोंभुर्णा…

ऊर्जा विभागात ‘आपत्ती व्यवस्थापन विभाग’ स्थापन करणार

चिपळूण तालुक्यातील नुकसानीचा घेतला आढावा रत्नागिरी, दि.29 :- महावितरण, महापारेषण व महानिर्मितीच्या यंत्रणेचे नैसर्गिक संकटामुळे होणारे नुकसान…

वीज वितरण क्षेत्रातल्या सुधारित योजनेला केंद्रीय मंत्रीमंडळाची मंजुरी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्री मंडळाच्या बैठकीत, सुधारणांवर आधारित आणि फलनिष्पत्तीशी  निगडीत सुधारित…

नवीन वीज उपकेंद्रांच्या माध्यमातून वीजेची अडचण दूर होण्यास मदत होईल

राज्यात होत असलेल्या नवीन वीज उपकेंद्रांच्या माध्यमातून वीजेची अडचण दूर होण्यास मदत होणार आहे. बीड हा…

कृषिपंपांना त्वरित वीज जोडण्या देण्यासाठी ऊर्जामंत्र्यांचे निर्देश

मुंबई, दि. ९: वीज जोडण्यांसाठी प्रलंबित असलेल्या कृषिपंपांना त्वरित वीज जोडण्या देण्यासाठी उच्चदाब विद्युत वितरण प्रणाली…

खंडित वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी अतिरिक्त कुमक

तोक्ते चक्रीवादळामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर खंडित झालेला वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रकाशगड मुख्यालयातून अतिरिक्त मनुष्यबळ पाठविण्यात…

राज्यात चक्रीवादळामुळे ४६ लाख वीज ग्राहकांवर परिणाम

युद्धपातळीवर काम करून वीज पुरवठा सुरळीत करणाऱ्या अधिकारी, तंत्रज्ञांचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केले कौतुक…

सर्व अर्जधारक कृषिपंपाना मिळणार वीज

ऊर्जामंत्री डॉ राऊत यांनी दिले निर्देश मुंबई : नवीन कृषिपंप वीज जोडणी धोरणात मागेल त्या शेतकऱ्यांना…

उच्चदाब प्रणाली अंतर्गत 1 लाख 4 हजार 61 कृषी पंपांना वीज पुरवठा

मुंबई, दि. 10 : राज्यात फेब्रुवारी अखेर उच्चदाब वितरण प्रणाली अंतर्गत 1 लाख 4 हजार 61…

वीज खांबांपासून ३० मीटरच्या आत कृषीपंपधारकांसाठी खुशखबर

वीज खांबांपासून ३० मीटरच्या आतील कृषीपंपांना २६ जानेवारीच्या आत अधिकृत वीज जोडणी देण्याचे ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत…

अपारंपरिक ऊर्जा धोरण-२०२० : पाच वर्षात १७ हजार मेगावॅट वीजनिर्मितीचे उद्दिष्ट

मुंबई, दि. १ : अपारंपरिक ऊर्जा निर्मितीच्या माध्यमातून राज्यशासनाने येत्या पाच वर्षात १७ हजार ३६० मेगावॅट…