हायटेक शेती: स्मार्ट फलोत्पादन तंत्रज्ञानामुळे भाजीपाल्याच्या बागेत बंपर उत्पन्न मिळेल, जाणून घ्या कसे?

स्मार्ट फलोत्पादन तंत्रज्ञानाद्वारे भाजीपाला आणि फळबागांमध्ये भरघोस उत्पन्न आणि अनेक फायदे मिळू शकतात. या तंत्रज्ञानामुळे उत्पादन…

नैसर्गिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना भारत सरकार अनुदान देईल: केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान

केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले की, नैसर्गिक शेतीमुळे उत्पादन कमी होईल, हा लोकांचा भ्रम आहे.…

कृषी उद्योगातील गैरव्यवहार टाळण्यासाठी टॅली सॉफ्टवेअरद्वारे ऑडिट

महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ, अहमदनगर या कार्यालयाकडून 2012 ते 2017 या कालावधीत 1 कोटी 20…

गेल्या 3-4 वर्षात देशात 700 हून अधिक कृषी स्टार्टअप्स झाले तयार

केंद्रीय अर्थसंकल्प 2022 चा कृषी क्षेत्रावर सकारात्मक परिणाम यासंबंधीच्या वेबिनारला पंतप्रधानांनी केले संबोधित केंद्रीय अर्थसंकल्प 2022…

अर्थसंकल्पातून दिलासा : केंद्र सरकारचा कृषी क्षेत्रावर भर

केंद्राच्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रांसाठी तीन महत्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ही घोषणा…

सेंद्रीय शेतीचे आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी वरदान

ए. एस. अ‍ॅग्री अ‍ॅण्ड कल्याणी वेअर हाऊस मधील पॉलीहाऊसला राज्यपालांची भेट ए. एस.अ‍ॅग्री समुह आधुनिक तंत्रज्ञानाच्या…

आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने कृषी उत्पादन क्षेत्रात भारत स्वयंपूर्ण

सन १९४८ पूर्वी भारताची लोकसंख्या कमी असून सुद्धा आपल्याला अन्‍नधान्‍य व इतर अन्न पदार्थाची आयात करावी…

दरमहा पगाराप्रमाणे उत्पन्न मिळवून देते रेशीम शेती

रेशीम उदयोग हा मोठया प्रमाणाव रोजगार उपलब्ध करुन देणारा उदयोग आहे. या उदयोगामुळे शेतक-यास दरमहा वेतनाप्रमाणे सहज…

हिवाळ्यातील कोंबड्यांचे व्यवस्थापन असे करा

विशेषतः कोंबड्या या इतर प्राण्यांच्या मानाने आजारांना लवकर व मोठ्या प्रमाणात बळी पडतात. त्यामुळे कोंबड्यांची प्रत्येक…

रब्बी हंगामातील सुधारित जिरायत व मर्यादित पाणी गहू व्यवस्थापन

महाराष्ट्रातील ८७ टक्के क्षेत्र हे अवर्षणप्रवण आहे. या सर्व क्षेत्रात खरीप हंगामातील पिके ही पावसाच्या पाण्यावर…

पीक उत्पादन वाढवायचे? मग मधमाशा करतील मदत

कृषी उत्पादनात वाढ करण्यासाठी नैसर्गिक परागीभवन करणाऱ्या सजीवांचे संरक्षण, मधमाश्‍यांचे संगोपन करून त्यांच्या शास्त्रीय पालनास प्रोत्साहन…

वासरांचे संगोपन असे करा

हरित क्रांती बरोबरच धवल क्रांतीदेखील तितकीच आवश्यक आहे. आपल्या देशात पशुधनाची संख्या भरपूर आहे, तरीपण दुघ्धोत्पादन…

महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेची १०५ वी बैठक संपन्न

कृषी विद्यापीठाने हवामान व पर्यावरण बदल लक्षात घेवून शेतकरी केंद्रीत कार्यपद्धती निश्चित करावी – कृषी मंत्री…

भारत बनत आहे निरोगी खाद्य संस्कृतीचे केंद्र

लोकांच्या आहारात बाजरी, इतर पौष्टिक अन्नधान्ये, फळे आणि भाज्या, मासे, दुग्धजन्य आणि सेंद्रिय उत्पादने यासारखे पारंपारिक खाद्यपदार्थ पुन्हा खाद्यसंस्कृतीत आणण्यावर भारत…

शास्त्रज्ञांनी संशोधनावर भर देण्याचे कृषी राज्यमंत्री यांचे आवाहन

शिर्डी, दि. 28 :- महात्‍मा फुले कृषि विद्यापीठ देशातील नामांकित आणि प्रतिष्ठीत कृषी विद्यापीठ आहे. कृषी…

शालेय अभ्यासक्रमात कृषि विषयाचा होणार समावेश

शिक्षण व कृषि विभाग संयुक्तपणे अभ्यासक्रम तयार करणार मुंबई, दि. २५ – कृषि या विषयाचा शालेय अभ्यासक्रमात…

गोव्याला कृषी आत्मनिर्भर बनवण्यासाठी आराखडा जारी

आयसीएआर प्रादेशिक समिती क्रमांक VII च्या 26 व्या बैठकीत गोव्याला कृषी क्षेत्रात स्वयंपूर्ण  बनवण्यासाठी  आणि ‘कृषी…

‘कोरोना’संकट काळातही कृषी क्षेत्राने राज्याची अर्थव्यवस्था सावरली

पुणे, दि. 16 : गेल्या दीड वर्षापासून कोरोनाने सगळे जग ठप्प झाले आहे. आपल्या शेतकरी बांधवांनी…

कृषीपूरक व्यवसायातूनच शेतकऱ्यांची प्रगती शक्य

नागपूर, दि. 19 : प्रयोगशील शेतकऱ्यांचे वेळोवेळी मार्गदर्शन घेत परंपरागत शेती करताना शेतकऱ्यांनी नवीन पीकपद्धती अनुसरावी,…

पिकांची मूल्यसाखळी : अमेरिकेच्या कृषी विभागासोबत करार

मुंबई, दि. १६ : अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून राज्यात मा.बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय…