कृषी समिती नव्या कायद्यांवर शेतकरी प्रतिनिधींशी चर्चा करणार

सर्वोच्च न्यायालयाने कृषी कायद्यांवर विचार-विनिमय करण्यासाठी नेमलेल्या समितीची पहिली बैठक नवी दिल्लीत पार पडली अलिकडेच अधिसूचित…

शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्यात सुधारित कायद्यांची आवश्यकता

केंद्राचे नवे कृषी कायदे हमीभावाला हरताळ फासणारे व शेतकऱ्यांचे शोषण करणारे आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे हित…

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लवकरच एक सर्वमान्य तोडगा निघेल

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सरकारने घेतलेल्या प्रयत्नांचे नायडू यांच्याकडून कौतुक आंदोलक शेतकरी आणि सरकार दोघेही परस्पर संवादासाठी…

शेतकरी समन्वय समितीचा कृषी कायद्यांना पाठींबा

अखिल भारतीय शेतकरी समन्वय समितीच्या सदस्यांनी कृषी कायद्यांना पाठींबा व्यक्त करणारे घोषणापत्र केंद्रीय कृषी मंत्र्यांकडे केले…

उद्या भारत बंद; सरकार-कृषी संघटनांमधील चर्चेची पुढची फेरी 9 डिसेंबरला

सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आणि तोडगा काढण्यासाठी वचनबद्ध –नरेंद्र सिंह तोमर केंद्र सरकारने नव्याने केलेलं कृषी विषयक…

कृषी सुधार अधिनियम शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी ऐतिहासिक पाऊल

-केंद्रीय मनुष्यबळ, संचार तथा इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री संजय धोत्रे यांचे प्रतिपादन देशाच्या स्वातंत्र्यानंतर प्रथमच…