maharashtra budget 2022: वर्षभरात 60,000 वीज पंपांना जोडणी देणार; कृषीसाठी 23,888 कोटीची तरतूद

कृषी आणि संलग्न क्षेत्रासाठी 23,888 कोटी रूपयांची तरतूद कृषी, आरोग्य, मनुष्यबळ विकास, दळणवळण आणि औद्योगिक विकास…

maharashtra budget 2022 : नियमित कर्जफेड करणाऱ्या राज्यातील 20 लाख शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचे अनुदान

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत मांडला सन 2022-23 चा अर्थसंकल्प मुंबई, दि. 11 :- कृषी, आरोग्य,…

maharashtra budget 2022 : सर्वच क्षेत्रात विकासाची मोठी भरारी घेणारा अर्थसंकल्प

पंचसूत्रीच्या यशस्वी अंमलबजावणीतून एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेची उद्दिष्टपूर्ती – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबई दि. ११:  कोरोना…

सेंद्रीय शेती उत्पादनात मध्यप्रदेश नंतर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर

महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2021-22 ठळक वैशिष्ट्ये सेंद्रीय शेती उत्पादनात अखिल भारतात मध्यप्रदेश नंतर राज्य (22 टक्के…

देशातील रोगमुक्ती दर सध्या 98.70%

गेल्या 24 तासांत देशात 4,184 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद गेल्या 24 तासांच्या कालावधीत, कोविड प्रतिबंधक…

तलाठ्यांना सजांमध्ये थांबण्याच्या सूचना; अन्यथा घरभाडे बंद करणार

मुंबई, दि. 10 :- गावपातळीवर तलाठी हा महत्त्वाचा घटक असून अनेक सजांमध्ये तलाठी कार्यालयाजवळच त्यांचे निवासस्थान…

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात १० हजार कि.मी. च्या रस्त्यांची कामे होणार

मुंबई, दि. 10 : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमध्ये राज्यात पहिल्या टप्प्यात मंजूर झालेल्या 30 हजार कि.मी. च्या…

मालेगाव तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना महिन्याभरात लाभ मिळणार

मुंबई,‍ दि. 10 : मालेगाव (जि. नाशिक) तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईच्या रकमेत गैरव्यवहार झाल्याबाबत तक्रारी प्राप्त…

सय्यद भाई यांना ‘पद्मश्री’ पुरस्कार प्रदान

पुणे दि.10: केंद्र शासनाकडून समाजसेवेसाठी 2020 मध्ये जाहीर झालेला ‘पद्मश्री’ पुरस्कार मेहबूब गौस ऊर्फ सय्यदभाई यांना…

परभणी, बीड, औरंगाबाद जिल्ह्यातील प्रमुख जिल्हा मार्गाचे राज्य मार्गात तर ग्रामीण मार्ग प्रमुख जिल्हा मार्गात दर्जोन्नत

राज्यातील काही रस्त्यांवरील वाहतुकीची वर्दळ, रस्त्यांचा एकूण होणारा वापर विचारात घेता परभणी, बीड, औरंगाबाद जिल्ह्यातील प्रमुख…

युक्रेनमधून महाराष्ट्रात परतलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाही

एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांसाठी नवे धोरण निश्चित करणार युक्रेनमधून महाराष्ट्रात परतलेल्या २५० विद्यार्थ्यांची माहिती संकलित करून त्यांच्याशी संवाद…

राज्याच्या अर्थव्यवस्थेत १२.१ टक्क्यांची वाढ अपेक्षित

विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मांडला महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी २०२१-२२ चा अहवाल मुंबई, दि. 10 : राज्याच्या अर्थव्यवस्थेत…

कृषि हवामान सल्ला : ९ ते १३ मार्च २२

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 09 मार्च रोजी औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली…

गेल्या 24 तासात 4,575 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

भारतातील उपचाराधीन रुग्णांची सध्याची संख्या 46,962 गेल्या 24 तासात  18.69  (18,69,103)  लाख मात्रांचे कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण…

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत विधिमंडळाची संयुक्त समिती गठीत करणार

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत विधान परिषदेचे सभापती रामराजे-नाईक निंबाळकर यांनी दोन्ही सभागृहाची संयुक्त समिती नेमण्यात यावी अशी…

नार-पार खोऱ्यातील पाणी गुजरात राज्याला देण्यात येणार नाही

महाराष्ट्र व गुजरात राज्यादरम्यान प्रस्तावित दमणगंगा-पिंजाळ व पार-तापी-नर्मदा या नदीजोड प्रकल्पांमधून महाराष्ट्राने बाहेर पडण्याची भूमिका घेतली…

औरंगाबाद येथील पंचगंगा सीडस कंपनीला विक्री बंद ठेवण्याचे आदेश

बोगस बियाणे विक्री प्रकरणी दोषींवर कठोर कारवाईचे संकेत औरंगाबाद, वाळुंज येथील पंचगंगा सीडस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने…

महाराष्ट्रातील तीन महिला नारीशक्ती पुरस्काराने सन्मानित

देभभरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 28 महिलांचा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते ‘नारीशक्ती पुरस्कार’ प्रदान करून सन्मान…

आधार सर्व्हरमधील त्रुटी दूर झाल्याने धान्य वितरण सुरळीत सुरू

मुंबई, दि. 09 : सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या संगणकीकरण प्रकल्पांतर्गत पात्र लाभार्थींची ई-पॉसद्वारे बायोमेट्रिक ओळख पटवून शिधावस्तुंचे…

शेतपिकांच्या नुकसान भरपाईकरिता १२५ कोटी रूपयांचा निधी वितरित

मुंबई,दि. 9 :- जुलै, 2021 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यात विविध जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी…