भारतीय संशोधकांनी केलेल्या एका नवीन अभ्यासात, प्रयागराजमध्ये पृष्ठभागाच्या 45 किमी खाली एका विलुप्त नदीच्या खुणा सापडल्या…
March 2022
गेल्या 24 तासात देशभरात 7,554 नवे कोविड रुग्ण
सध्या देशातील एकूण उपचाराधीन रुग्णांची संख्या एक लाखाच्या खाली, 85,680 वर आली देशात गेल्या 24 तासात कोविड प्रतिबंधात्मक…
कृषी हवामान सल्ला : दि. ५ मार्च २२ पर्यंत
प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवस कमाल तापमानात 1 ते 2 अं.सें. ने हळूहळू वाढ…
तंत्रज्ञानाचा योग्य वापर केल्यास सेंद्रीय शेतीही व्यवसायितत्वावर करता येणे शक्य
वनामकृवित आयोजित ऑनलाईन सेंद्रीय शेती प्रशिक्षणात प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सेंद्रीय शेती संशोधन आणि…
राज्यात निर्बंधांत शिथिलता, ‘अ’सूचीत १४ जिल्ह्यांचा समावेश
मुंबई, दि. 2 :- राज्यातील १४ जिल्ह्यांना पूर्ण लसीकरणाच्या टक्केवारीच्या आधारे ‘अ’ यादीत समाविष्ट करण्यात आले…
युक्रेनमध्ये शिकणारे विद्यार्थी सुरक्षित ठिकाणी
अकोला,दि.२- शिक्षणासाठी युक्रेनमध्ये असलेल्या अकोला जिल्ह्यातील मुळ रहिवासी असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या पाच आहे व या सर्व विद्यार्थ्यांशी…
जागतिक महिला दिनानिमित्त अनुभव लेखन उपक्रमाचे आयोजन
‘कशासाठी? – लिंगभाव (Gender) समतेसाठी’ विषयावर अनुभव लेखन पाठविण्याचे आवाहन मुंबई, दि. 2 : समता हे…
राज्यातील सिट्रस इस्टेटसह फलोत्पादन विभागाचा फलोत्पादनमंत्री यांनी घेतला आढावा
मुंबई, दि. 2 : अमरावती जिल्ह्यातील उमरखेड, नागपूर जिल्ह्यातील ढीवरवाडी, वर्धा जिल्ह्यातील तळेगाव या ठिकाणाच्या सिट्रस…
वीजपुरवठा खंडित ग्राहकांसाठी महावितरणची विलासराव देशमुख अभय योजना
३२ लाख ग्राहकांकडे ९ हजार कोटींची थकबाकी; सहभाग घेतल्यास १ हजार ४४५ कोटीची सवलत महावितरणची आर्थिक…
राष्ट्रीय लोकअदालत १२ मार्च रोजी; राज्यात सर्व जिल्ह्यांत व तालुक्यात आयोजन
मुंबई : विधी सेवा प्राधिकरण अधिनियम, १९८७ मधील तरतुदी अंतर्गत राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली…
कराड येथील वखार महामंडळात धान्य चाळणी व प्रतवारी यंत्रणेचा शुभारंभ
सातारा : कराड परिसरात ऊसाचे उत्पन्न जास्त असले तरी आता शेतकऱ्यांचा सोयाबीन, गहू, ज्वारी, हरभरा असे पीक…
प्रजाहितदक्ष राजा छत्रपती शिवाजी महाराज
छत्रपती शिवाजी महाराज हे जगातील आदर्श नेतृत्व आहे. त्यांनी रयतेच्या हितासाठी लोककल्याणकारी स्वराज्याची स्थापना केली. लोकहित डोळ्यांसमोर ठेवून…