कृषी हवामान सल्ला : १६ ते २० मार्च २२

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे. पिकास आवश्यकतेनूसार…

गेल्या 24 तासात 2,876 नवीन रुग्णांची नोंद

भारतातील कोविडची उपचाराधीन रुग्णसंख्या आज 32,811 इतकी कमी झाली असून, देशातील एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत ती 0.08%…

वाहनांमध्ये एअरबॅग्ज अनिवार्य

रस्ते वाहतूक  आणि महामार्ग मंत्रालयाने 7 डिसेंबर 2017 रोजी काढलेल्या सर्वसाधारण वैधानिक नियम (जीएसआर) 145  नुसार…

प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण या अंतर्गत 1.75 कोटी घरांची उभारणी पूर्ण

प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण (PMAY-G) अंतर्गत 2020-21 आणि 2021-22 या आर्थिक वर्षांमध्ये (09.03.2022 रोजी) बांधलेल्या घरांचा राज्यनिहाय…

दहावी, बारावी परीक्षा केंद्रांवर अधिकचा पोलीस बंदोबस्त

विद्यार्थ्यांना भयमुक्त वातावरणात परीक्षा देता यावी यासाठी सर्वांनी सहकार्य करावे – शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड…

राज्याच्या विकासाचा केंद्रबिंदू शेतकरी; नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांचे प्रोत्साहन अनुदान

राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी राज्यातील सर्व आमदारांचा स्थानिक विकास निधी ५ कोटी करण्याचा निर्णय मुंबई, दि. १६ : कोरोना…

प्रवाशांकडून ज्यादा भाडे आकारणाऱ्या खासगी बसेसवर कारवाई करणार

होळी सणानिमित्त कोकणात एसटीच्या १०० विशेष गाड्या – परिवहन मंत्री ॲड.अनिल परब यांची माहिती मुंबई, दि.…

प्राथमिक आरोग्य केंद्रातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतन तत्काळ अदा करणार

मुंबई, दि 16 : राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कंत्राटी तत्त्वावर कार्यरत असलेले सफाई कर्मचारी, रूग्णवाहिकेचे वाहनचालक…

राज्यात बाल संगोपन गृहांची संख्या वाढवणार

मुंबई, दि. 16 : राज्यातील निराधार आणि बेघर बालकांना वयाच्या १८ वर्षापर्यंत बाल संगोपन गृहात ठेवले…

राज्यातील अंगणवाड्यांना सुसज्ज जागा, सुविधांसाठी जलदकृती कार्यक्रम

मुंबई, दि. 16 : अंगणवाडीतील  बालकांना सर्व प्रकारच्या सुविधा देणे ही शासनाची जबाबदारी असून, राज्यातील सर्व…

शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या होणार; डोंगरी भागात शिक्षकांची नियुक्ती करणार

मुंबई, दि. 16 : कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे गेल्या दोन वर्षांत शिक्षकांच्या बदल्या केलेल्या नाहीत, या शैक्षणिक…

उन्हाळ्यात तब्येत सांभाळा..!!

शरीरातील पाणी वाढवा – उष्णतेमुळे शरीरतील पाणी झपाट्याने कमी होते.म्हणून काळजी घ्या. नाहीतर उष्णतेचे अनेक विकार…