पेरूच्या निर्यातीत 260% तर दही आणि पनीर निर्यातीत 200% वाढ

भारतातून होणाऱ्या पेरूच्या निर्यातीत 2013 पासून 260% वाढ दिसून आली आहे. एप्रिल ते जानेवारी 2013-14 मध्ये 0.58 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स किमतीचे पेरू निर्यात करण्यात…

बांबू चारकोलवरील निर्यातबंदी हटवण्याचा प्रस्ताव

खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने (केव्हीआयसी) अपरिपक्व बांबूचा पुरेपूर वापर करण्यासाठी आणि बांबू उद्योगामध्ये नफ्याचे प्रमाण वाढवण्याच्या उद्देशाने…

हिट अँड रन अपघातांतील पीडितांना नुकसान भरपाई देण्याबाबतची अधिसूचना जारी

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने मोटार वाहनांच्या हिट अँड रन अपघातांतील पीडितांना नुकसानभरपाई देण्यासाठी नवी…

गेल्या 24 तासात देशभरात 8,013 नवे कोविड रुग्ण

सध्या देशातील एकूण उपचाराधीन रुग्णांची संख्या 1,02,601 देशात गेल्या 24 तासात कोविड प्रतिबंधात्मक लसींच्या एकूण 5…

96.41 लाख शेतकर्‍यांना 1,38,619.58 कोटी रुपये एमएसपी मूल्याचा फायदा

खरीप विपणन हंगाम 2021-22 मध्ये (27.02.2022 पर्यंत) 707.24 लाख मेट्रिक टन धान खरेदी करण्यात आली गेल्या…

रशियाला होणाऱ्या निर्यात व्यवहारांसाठीचे संरक्षण काढून घेतलेले नाही

रशियाला होणाऱ्या निर्यात व्यवहारांसाठीचे संरक्षण काढून घेतलेले नाही, असे स्पष्टीकरण निर्यात पतपुरवठा हमी महामंडळाने (ECGC) दिले…

मराठा समाजाच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय; संभाजीराजे छत्रपती यांचे उपोषण मागे

(फोटो प्रतीकात्मक) अधिसंख्य पदनिर्मितीचा प्रस्ताव, सारथीमधील रिक्त पदांच्या भरतीसह अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाला अतिरिक्त १०० कोटींचा…

मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा

मराठी भाषा गौरव आयुष्यभर साजरा करण्याचे आवाहन विविध पुरस्कारांनी मान्यवरांचा, संस्थांचा गौरव मुंबई – सुमारे दोन हजार…

शेतकऱ्यांनी सुरू केल्या औजार बँक; मंत्री चव्हाण यांच्या हस्ते लोकार्पण

स्वातंत्र्याच्या आमृत महोत्सवी वर्षानिमित्त शेतकरी गट, महिला शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी यांच्या 75 औजारे बँकांचे…

परराष्ट्र मंत्रालयाने ‘मिशन मोडने’ काम करावे – राज्यपाल

परराष्ट्र व्यवहार देशाकरिता अतिशय महत्वाचा विभाग असून करोनाच्या कठीण काळात या विभागाने अतिशय कुशलतेने काम केले.…

युक्रेनमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील २७ विद्यार्थी सुखरूप परतले

नवी दिल्ली, दि. 27 : युध्दजन्य युक्रेनदेशात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना घेऊन पहिले विशेष विमान आज मध्यरात्री, 3.30 वाजता दिल्लीत दाखल झाले. महाराष्ट्रातील 27 विद्यार्थ्यांचा…