खरीप विपणन हंगामात 443.49 लाख मेट्रिक टन तांदळाची खरेदी

86,924.46 कोटी रुपये मूल्याच्या किमान हमीभावाचा 47.03 लाख शेतकऱ्यांना फायदा 2021-22 च्या खरीप विपणन हंगामात तांदळाची…

देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे 6,358 नवे रुग्ण

भारतात रुग्ण बरे होण्याचा सध्याचा दर 98.40% भारताने गेल्या 24 तासात कोविड प्रतिबंधक लसीच्या  72,87,547  मात्रा,…

दुष्काळी भागातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्नशील

मुंबई, दि. 28 : पश्चिम महाराष्ट्रातील अवर्षण भाग व तसेच मराठवाड्यातील दुष्काळी भागाचा प्रश्न सोडविण्यासाठी शासन…

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक हिवाळी अधिवेशनात नाही

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत राज्यपाल विरुद्ध ठाकरे सरकार असा संघर्ष दिसून आला. मंगळवारी (दि. 28) अधिवेशनाचा शेवटचा…

औरंगाबाद जलसंधारण विभागातील खरेदीबाबत चौकशी करणार

मुंबई, दि. 28 : औरंगाबाद जिल्ह्यातील जलसंधारण विभागात सन २०१७ ते २०२० मध्ये करण्यात आलेल्या स्टेशनरी…

कृषि विद्यापीठातील पदोन्नतीचा विषय लवकरच मार्गी लावणार

मुंबई, दि. 28 : राज्यातील चारही कृषि विद्यापीठातील शिक्षक आणि शिक्षकेतर पदाच्या रिक्त जागा भरण्याबाबत कृषि…

कफ, पित्त आणि वात, अशी करुया मात

कफ , वात आणि पित्त हे गुणधर्म आपल्या सगळ्यांचं माहित आहेत पण त्यावर नेमके औषधपोचार काय…

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 28 फेब्रुवारीपासून नागपूरात

राज्याचे आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपुरात होणार आहे. येत्या 28 फेब्रुवारी रोजी हे अधिवेशन होणार असल्याची घोषणा…

एसटीच्या विलिनीकरणाबाबत गठित समितीच्या अहवालानंतर निर्णय घेणार

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे (एस.टी) शासनात विलिनीकरण करावे या मागणीवर अभ्यास करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती गठित…

राज्यात कोविड प्रतिबंधक लसीकरणाचा वेग वाढविण्याचे निर्देश

कोविडचा संसर्ग वाढत असून तो रोखण्यासाठी लसीकरणाचा वेग अधिक वाढविण्याची गरज आहे. आपल्याला अधिक दक्षता बाळगून…

काढणीनंतर डाळिंब बाजारात पाठविण्यापूर्वी असे करा व्यवस्थापन…

महाराष्ट्रात डाळिंब हे एक नगदी पीक बनले आहे. या फळपिकाखालील क्षेत्र दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. महाराष्ट्रातील…

ऑक्टोबर छाटणीनंतर द्राक्ष घडांची निगा

द्राक्ष पिकावर कमी-जास्त तापमानाचा मोठा परिणाम होत असतो. द्राक्ष उत्पादक शेतकर्‍यांनी तापमानातील फरक लक्षात घेऊन पिकाची…

बदलत्या वातावरणात पिकांसाठी वापरा जिवंत आच्छादन

सध्याचे बदलते हवामान, पाणीटंचाई लक्षात घेऊन गाव-शिवारातील पिके वाचविण्याची धडपड शेतकरी करीत आहेत. यासाठी आच्छादन (मल्चिंग)…

शेतकरी बांधवांनो, पाणी बचतीच्या या बाबींचा अवश्य अवलंब करा…

भारतासारख्या शेतीप्रधान देशात पाण्याची ही कमतरता एखाद्या बॉम्बप्रमाणे अर्थकारणावर परिणाम करू शकते. येणार्‍या पावसाचे पाणी अडवले…

संत्र्यावरील ‘खैर्‍या’ व ‘डिंक्या’चे नियंत्रण

थंडीच्या प्रकोपामुळे तसेच ‘डिंक्या’ किंवा ‘फायटोप्यारा’मुळे झाडे पिवळे पडणे, डिंक वाहणे अशी लक्षणे संत्रा, मोसंबी पिकात…

देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे 6,531 नवे रुग्ण

भारतात रुग्ण बरे होण्याचा सध्याचा दर 98.40% भारताने गेल्या 24 तासात कोविड प्रतिबंधक लसीच्या  29,93,283 मात्रा,…

हरभरा पिकाचे पाणी व्यवस्थापनातील महत्वाच्या बाबी

हरभर्‍याचे अधिक उत्पादन मिळविण्यासाठी या पिकाचे पाणी व्यवस्थापन अतिशय काटेकोरपणे करणे गरजेचे आहे. चुकीचे पाणी व्यवस्थापन…

लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेत यश मिळविण्यासाठी अशा चुका टाळा

लोकसेवा आयोगाच्या अर्थातच यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेसची मुख्य परीक्षा जानेवारी महिन्यात होणार आहे, या परीक्षेत उमेदवार सामन्यात…

कृषी हवामान सल्ला : २९ डिसेंबर २१

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील दोन ते तिन दिवसात किमान तापमानात फारशी…

वाण संशोधनाचा दीर्घकालावधी कमी करण्‍याची गरज

कृषि विद्यापीठास विविध पिकांच्‍या वाण विकसित करण्‍यासाठी सहा ते सात वर्षापेक्षा जास्‍त कालावधी लागतो, हेच वाण बदलत्‍या…