आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेतंर्गत महाराष्ट्रात सर्वाधिक लाभार्थी

 आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेतंर्गत सर्वाधिक लाभार्थी  राज्य म्हणून महाराष्ट्र अव्वलस्थानी असल्याची माहिती आज केंद्रीय कामगार आणि…

लोक अदालतीच्या माध्यमातून १५ लाख २३ हजार ६३६ प्रकरणे निकाली

राष्ट्रीय लोक अदालतीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये मिटलेल्या प्रकरणांची संख्या ही देशामध्ये दुसऱ्या क्रमांकाची आहे.…

चाळीसगाव-धुळे मेमू रेल्वे सेवेला सुरुवात

चाळीसगाव-धुळे रेल्वे मार्गावर धावणाऱ्या मेमू रेल्वे सेवेला आजपासून प्रारंभ झाला. केंद्रीय रेल्वे, कोळसा आणि खाण राज्यमंत्री…

इन्कम टॅक्स रिटर्न भरताय? मग या चुका टाळाच !

तुम्ही नोकरदार असा किंवा व्यावसायिक इन्कम टॅक्स रिटर्न भरणे तुम्हाला आवश्यक असते. हे रिटर्न भरण्याची शेवटची…

मुलीच्या लग्नाची काळजी आहे? या योजनेतून मिळवा लाभ

मुलीचे लग्न म्हणजे खर्च आलाच. पण आता काळजी करण्याची गरज नाही. महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांच्या/ शेतमजुरांच्या मुलींच्या…

सर्वाधिक पगार देणाऱ्या भारतातील ‘या’ आहेत पाच नोकऱ्या

आजकाल प्रत्येकाला आरामदायी आणि भरपूर कमाईची नोकरी आवडते. पण कोणत्या पदांसाठी चांगला पगार मिळतो? त्यासाठी शैक्षणिक…

मिस युनिव्हर्स २०२१: चंदीगडच्या हरनाज संधूला कधी काळी होती ‘ही’ चिंता!

मिस इंडिया युनिव्हर्स २०२१ चा किताब जिंकला आहे, चंदीगढच्या २१ वर्षीय हरनाज संधू हिने! पण तुम्हाला…

मासिक पाळीमध्ये उद्भवणाऱ्या दुखण्याला द्या असा पूर्णविराम

मासिक पाळीचे दुखणे कोणत्याही महिलेसाठी भयानक वेदना देणारे आहेत . इथे असे काही उपचार सांगितले आहेत…

झोप येत नाही? निद्रानाशावर हे उपाय करून पाहा

झोप न येणे यामुळे अनेक लोक त्रस्त आहेत. रात्री नीट झोप नाही मग सकाळी आळस येतो…

गेल्या 24 तासात 7,774 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

गेल्या 24 तासात 89,56,784 मात्रा देण्यात आल्याने भारताने कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मात्रांचा 132 कोटी 93 लाखांचा…

गावांच्या विकासासाठी नगरोत्थान योजनेसारखी योजना राबविण्याचा मानस

ग्रामीण भागाच्या विकासासाठी ग्रामविकास विभाग सदैव तत्परतेने काम करीत आहे. यापुढे पाच हजारांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या…

विमा क्षेत्रातील करिअरच्या संधी

कोरोनाच्या काळात विमा कंपन्यांची मनुष्यबळाची गरज अधिकच वाढली आहे. जगाच्या तुलनेत भारतात विमा कंपन्यांची संख्या फारच…

तुमच्या शेतकरी कुटुंबातील व्यक्तीचा वर्षभरात अपघात झालाय? अशी मिळवा मदत

शेती व्यवसाय करताना अनेकदा अपघात होतात. त्यात अंगावर वीज पडणे, पूर, सर्पदंश, विंचूदंश, विजेचा शॉक बसणे…

फळे-भाजीपाला खा आणि खूप झोपा; तणावमुक्त राहा!

कोरोना महामारीच्या काळात, प्रत्येकाला चांगल्या प्रतिकारशक्तीची आवश्यकता समजली आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, प्रतिकारशक्ती वाढवणे ही सतत…

खरेच टीव्ही जवळून पाहिल्यास डोळे खराब होतात का?

पूर्वीपासून आपण ऐकत आलोय की, लहान मुलांना किमान २ फुटांवरून टीव्ही पाहून द्यावा नाहीतर त्यांचे डोळे…

हिवाळ्यात वजन वाढू न देण्याच्या टिप्स

हिवाळ्यात प्रत्येकाची एक तक्रार असते की त्यांचे वजन वाढतच जाते. कारण या काळात क्रिया खूप कमी…

यश मिळवायचे असेल तर नियोजन महत्त्वाचे

नियोजन म्हणजे यशाची गुरुकिल्ली ! स्वामी विवेकानंद शाऴेत असतानाची गोष्ट आहे. स्वामी विवेकानंदाचे खरे नाव नरेंद्र…

आज आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिन, असे आहे महत्त्व

आज मानवी हक्क दिन आहे. जगभरात दरवर्षी १० डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिन साजरा केला…

ठेवीवर सर्वाधिक व्याजदर देणाऱ्या बँकांच्या योजना

आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी महागाईचा दर चढेच राहण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या चिंतेत भर…

कृषी हवामान सल्ला : ११ ते १५ डिसेंबर २०२१

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार नांदेड, लातूर, उस्मानाबाद व बीड जिल्हयात दिनांक 12 डिसेंबर…