मुंबईत २० सप्टेंबरपासून ऑनलाईन पद्धतीने ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा’

मुंबई, दि. 14 : जिल्हा कौशल्य विकास , रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई उपनगर आणि…

भारत आणि युके यांच्यामधील मुक्त व्यापार करारावर वाटाघाटी सुरु होणार

भारत आणि युके यांच्यामध्ये FTA म्हणजेच मुक्त व्यापार करारावर नोव्हेंबर 2021 पर्यंत वाटाघाटी सुरु होतील. अंतरिम कराराचा मसूदा…

राज्यात पुढील ५ दिवस पावसाचे; महत्वाची धरणे भरली

नाशिक, दि. १३ : राज्यात दिनांक १३ ते दिनांक १७ हा कालावधी बऱ्याच ठिकाणी पावसाचा (rain…

गेल्या 24 तासात 27,254 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

भारताच्या एकूण कोविड -19 (covid 19 vaccination)प्रतिबंधक लसीकरणाने 74.38 मात्रांचा टप्पा केला पार आज सकाळी 7…

शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम तातडीने देण्याचे निर्देश

मुंबई, ता. १३ : साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांची एफआरपीची ( FRP) रक्कम तातडीने द्यावी असा निर्णय मुख्यमंत्री…

राज्यात १५ ऑक्टोबरपासून ऊसाचा गाळप हंगाम

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत निर्णय मुंबई दि. १३ : राज्यात २०२१-२२ साठी ऊसाचा गाळप…

शेतकऱ्यांना 3 ते 7.5 एच.पी. सौर कृषीपंपांची सुवर्णसंधी

प्रधानमंत्री कुसुम योजनेअंतर्गत सौर कृषीपंपांसाठी अर्ज करण्याचे आवाहन मुंबई, दि. 13 : केंद्र व राज्य शासनाच्या…

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ ऑक्टोबरला मतदान

मुंबई, दि. 13 : धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम व नागपूर जिल्हा परिषदा व त्याअंतर्गतच्या पंचायत समित्यांच्या…

आदर्शगाव संकल्प योजना ठरेल गावाच्या सर्वांगिण विकासासाठी प्रेरक

मालेगाव :  राज्य शासनामार्फत आदर्शगाव संकल्पना व प्रकल्प कार्यक्रम राबविण्यात येत असून राज्यामधून दर वर्षी प्रभावीपणे…

२ ऑक्टोबरपासून प्रत्येक शेतकऱ्याला डिजिटल सातबारा मिळणार

‘ई-पीक पाहणी’ शेतकऱ्यांसाठी नव्या युगाची सुरूवात राज्य शासनाने ऑनलाईन प्रणालीला प्राधान्य दिले आहे. सातबारा दुरुस्तीसह 2…

देशात गेल्या 24 तासात 33,376 नव्या दैनंदिन कोविड रुग्णांची नोंद

भारतातील एकत्रित कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाने 73 कोटी मात्रांचा टप्पा केला पार आज सकाळ 7 वाजेपर्यंत…

पशु वैद्यकीय सेवांचे विकेंद्रीकरण होणे गरजेचे-गडकरी

विदर्भातील पशुसंवर्धन क्षेत्राकडे लक्ष देणे आवश्यक असून ज्याप्रमाणे मानवी आरोग्यासाठी सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल, प्राथमिक आरोग्य केंद्र अशा…

बाटलीबंद पाण्यावरील बनावट आयएसआय मार्कवरून सावधान

मुंबई येथील BIS अर्थात भारतीय मानक ब्यूरोने  09 सप्टेंबर 2021 रोजी ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथे भारतीय मानक 14543 नुसार ” बाटलीबंद पेयजलावर” ISI चिन्हाचा गैरवापर तपासण्यासाठी…

जे जे अमंगल आहे ते नष्ट होवो

मुंबई: जे जे अमंगल आहे ते नष्ट होवो अशी प्रार्थना मी गणरायाच्या चरणी केली आहे. कोरोनाविरुद्ध जनतेला…

देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे 43, 263 नवे दैनंदिन रुग्ण

रुग्ण बरे होण्याचा सध्याचा दर 97.48 % आज सकाळ 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालानुसार देशात कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाअंतर्गत गेल्या 24 तासात 86,51,701 मात्रा…

मोहरी तेलाचे उत्पादन यंदा 91 एलएमटीवरून वाढून 101 एलएमटीवर पोहोचले

मागणी आणि पुरवठ्यामधील तफावतीमुळे, देशात वापरल्या जाणाऱ्या खाद्यतेलांपैकी सुमारे 60% तेलाची मागणी आयातीद्वारे पूर्ण केली जाते.या संबंधित…

औरंगाबादसह पैठण तालुक्यातील बाधित गावांची पाहणी

तलाठी, कृषी सहायक आणि ग्रामसेवकांनी तत्काळ पंचनामे करण्याच्या सूचना औरंगाबादसह पैठण तालुक्यात काल झालेल्या अतिवृष्टीने शेतीसह…

श्री संत एकनाथ महाराज संतपीठातील अभ्यासक्रम लवकरच सुरु करणार

भारतीय  परंपरा व संस्कृती यांचा अभ्यास करणे, सामाजिक मूल्ये व संस्कारांची समाजात निर्मिती करणे,  सांप्रदायिक कलांचा…

ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषदांना मिळणार भरीव निधी

मुंबई, दि. ९: राज्यामधील ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषदांसाठी पंधराव्या वित्त आयोगातून वित्तीय वर्ष 2021-22…

ई-पीक पाहणी हा महाराष्ट्रासाठी व्यापक प्रकल्प

मुंबई, दि. 9: महसूल आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी सुरु करण्यात आलेला…