अतिवृष्टी : शेतकरी व आपत्तीग्रस्तांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे

नाशिक, दि.30  : जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले असून व नागरिकांचे जनजीवनही विस्कळीत झालेले आहे.…