अन्न प्रक्रिया क्षेत्राच्या सर्वांगीण वृद्धीसाठी आणि विकासासाठी, कापणीनंतरचे नुकसान कमी करण्यासाठी आणि शेती क्षेत्राबाहेरील रोजगार निर्माण…
August 2021
बॅटरीवर चालणाऱ्या वाहनांना शुल्कमाफी
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने 2 ऑगस्ट 2021 रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, बॅटरीवर चालणाऱ्या वाहनांना नव्याने…
पोलीस शिपाई २०१८ मधील भरतीची प्रक्रिया पूर्ण
मुंबई, दि. 3 : पोलीस शिपाई भरती 2018 मधील प्रतीक्षा यादीतील महिला उमेदवाराने नियुक्तीबाबत तिच्यावर व…
अफाट यश उद्योगपतीची ही गोष्ट तुम्हालाही प्रेरणा देईल !
कोणतेच काम लहान किंवा मोठे नसते, हे आपण जाणून आहोत. लहान कामातूनच मोठे काम, ध्येय साध्य…
हळदीवरील कंदमाशीच्या प्रादुर्भावाकडे वेळीच लक्ष द्या
सद्यपरिस्थितीमध्ये हळदीच्या शेतात गेल्यानंतर मुंगळ्याच्या आकाराचे कंदमाशीचे प्रौढ उडताना मोठ्या प्रमाणात दिसून येत असून त्याकरिता वेळीच…
22 भाषांमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तरे
चालू वर्षासह गेल्या तीन वर्षात, किसान कॉल सेंटरद्वारे एकूण 1,74,67,074 कॉल्सची नोंदणी करण्यात आली आहे. गेल्या 3…
पशुधन, कुक्कुटपालनाच्या पुरातील नुकसानीसाठी असे मिळणार अनुदान
राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसंदर्भात आज राज्य मंत्रिमंडळाने ११ हजार ५०० कोटी रुपये इतक्या तरतुदीस…
पूरग्रस्तांना वाढीव दराने मदत; ११ हजार ५०० कोटीस मान्यता
गेल्या दीड वर्षात महाराष्ट्रात वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्ती आल्या असून कोविडचे संकट असतानादेखील आपदग्रस्तांना राज्य सरकारने वाऱ्यावर…
मराठवाडा विभागासाठी जालना येथे प्रादेशिक मनोरुग्णालय मंजूर
मनोरुग्णालयासाठी १०४ कोटी खर्च मुंबई, दि. ३ : राज्यात पुणे, ठाणे, नागपूर व रत्नागिरी या चार…
कोरोना महामारीच्या काळात 80 कोटींपेक्षा अधिक लोकांना मोफत अन्नधान्य
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना सुरु झाल्यापासून लाभार्थ्यांना आधीपेक्षा जवळपास दुप्पट अन्नधान्याचा लाभ-पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदी…
गेल्या 24 तासांत देशात 40,134 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद
रोगमुक्तीचा दर सध्या 97.35% भारतातील लसीकरण मोहिमेत कोविड प्रतिबंधक लसीच्या 47 कोटी 22 लाखांहून अधिक मात्रा…
पंतप्रधानांनी e-RUPI डिजिटल पेमेंट सुविधेचा केला प्रारंभ
eRUPI व्हाउचर प्रत्येकाला लक्ष्यित, पारदर्शक आणि गळती मुक्त सेवा पुरवण्यात मदत करेल: पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदी…
पूरग्रस्त जनतेला पुन्हा उभे करणार – मुख्यमंत्री
महापुराने झालेल्या नुकसानीमुळे कोणीही खचून जाऊ नका. राज्य सरकार आपल्या पाठीशी असून पूरग्रस्त जनतेला पुन्हा उभे…
ग्राम कृषी संजीवनी समित्या तातडीने गठित करा
ग्राम कृषी संजीवनी समित्यांचे कामकाज करण्यास ग्रामसेवक युनियन तयार मुंबई, दि. 2 : शेतकरी बांधवांच्या प्रगतीसाठी…
औरंगाबाद-नाशिकसह २२ जिल्ह्यांमध्ये कोरोना निर्बंधांत काही प्रमाणात सूट
राज्यातील ११ जिल्ह्यांमध्ये तिसऱ्या पातळीचे निर्बंध कायम मुंबई, मुंबई उपनगर आणि ठाण्याबाबत स्थानिक प्रशासन निर्णय घेणार…
महसूल विभागाच्या नविन ऑनलाईन सुविधांचा शुभारंभ
नवीन डिजिटल युगात नागरिकांना सहज सेवा उपलब्ध करण्यासाठी महसूल विभाग कटिबद्ध – महसूल मंत्री बाळासाहेब थोरात…
अण्णाभाऊ साठे यांनी साम्यवाद आणि संयुक्त महाराष्ट्र विषयक विचार बळकट केले
प्रसिध्द लेखक व वक्ते श्री जयदेव डोळे साहित्यातून साम्यवादाचा प्रचार करण्यासोबतच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी संयुक्त…
महापुरासारख्या समस्यांवर कायमस्वरुपी उपाययोजनांना प्राधान्य
महापूर व अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सांगली येथे आढावा बैठक पुनर्वसन व अतिक्रमणाबाबत प्रसंगी कठोर निर्णय राज्यात पूर…