देशात कोरोना रोगमुक्तीचा दर सध्या 97.35% आहे

भारताच्या कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेमध्ये 43 कोटी 51 लाख व्यक्तींना लसीच्या मात्रा देण्यात आल्या भारतातील लसीकरण…

पूरस्थितीत नौदलाच्या पथकाने नागरिकांना सावरण्यासाठी केली मदत

भारतीय नौदलातील पश्चिमी नौदल कमांडच्या पूरस्थितीत बचावकार्य करणाऱ्या सात पथकांची रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यामध्ये नेमणूक करण्यात आली…

ऊस आणि धान्यापासून उत्पादित इथेनॉलच्या वापरास सरकारकडून प्रोत्साहन

भारत सरकार, तेल विपणन कंपन्यांच्या (ओएमसी)  माध्यमातून इथेनॉल ब्लेंडेड पेट्रोल प्रोग्रॅम (ईबीपी) उपक्रम राबवित आहे, ज्यामध्ये इथेनॉल मिश्रित…

तातडीच्या उपाययोजनांसाठी त्वरित निधी देऊ; ऑगस्टमध्येही पावसाची शक्यता

पूरग्रस्तांच्या पाठीशी शासन ठाम; मदतीसाठी सर्वतोपरी कटिबध्द – उपमुख्यमंत्री अजित पवार सांगली, दि. 26, : राज्यात अनेक जिल्ह्यात महापूर…

जेव्हा कृषीमंत्र्यांकडून विमा कंपनी कार्यालयाची होते तपासणी…

शेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल न घेणाऱ्या विमा कंपनीवर गुन्हा दाखल करा – कृषीमंत्री दादाजी भुसे यांचे सुस्पष्ट…

अतिवृष्टीबाधित भागाची कृषीमंत्र्यांकडून पाहणी

शासन खंबीरपणे शेतकरी बांधवांच्या पाठीशी – कृषीमंत्री दादाजी भुसे अमरावती : अतिवृष्टी व पुरामुळे शेतीचे नुकसान…

पुरामुळे ३९ गावातील २९० कुटुंबातील १२७१ नागरिकांचे स्थलांतर

पुरामुळे जिल्ह्यातील 39 गावांमधील 290 कुटुंबातील 1 हजार 271 नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आल्याची माहिती…

महाराष्ट्रात लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या एक कोटींवर

मुंबई, दि. २६ : कोरोना विरुद्धच्या लढाईत महाराष्ट्रात एक कोटीहून अधिक नागरिकांना लसीचे दोन्ही डोस देऊन त्यांना…

कोकणसह पश्‍चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा आढावा घेऊन आर्थिक मदतीबाबत घोषणा करणार

चिपळूण बाजारपेठ परिसरात पुराच्या पाण्यामुळे झालेल्या नुकसानाची मुख्यमंत्र्यांनी केली पाहणी आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात जिल्ह्यात स्थानिक स्तरावर यंत्रणा…

जनावरांना चारा पुरवण्याचे कारखान्यांना आवाहन

“सर्वजण मिळून भीषण पूरपरिस्थितीवर मात करुया” – पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिला पूरग्रस्तांना धीर “पूरपरिस्थितीला सामोरं…